Connect with us

Mumbai Internal Security

अर्बन कंपनीमधून मागवलेल्या इरफान अहमद नावाच्या कारपेंटरने मुंबईतील एका सोसायटीत हिंदू मुलांना इस्लाम मध्ये धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला!

Published

on

2019 03 07

सिद्धांत मोहिते, २८ जून, २०२३:

10 जून 2023 रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, मुंबईतील एका सोसायटीतील रहिवाशांनी ‘अर्बन कंपनी’ या लोकप्रिय ऑनलाइन पोर्टलद्वारे सुतारकामासाठी पाठवण्यात आलेल्या कारपेंटरच्या वागणुकीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दोन मुलांच्या पालकांनी नोंदवलेल्या या घटनेमुळे सोसायटी रहिवास्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, ते आता वनराई येथील पोलीस अधिकाऱ्यांकडून त्वरीत कारवाईची मागणी करत आहेत.

पालकांनी पोलिस उपायुक्त, झोन 12 यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, इरफान अहमद नावाच्या सुताराला सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये सुतारकाम करण्यासाठी ‘अर्बन कंपनी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे पाठवण्यात आले होते. इरफान अहमद सकाळी 9:40 वाजता इमारतीत आला आणि सुमारे 10:45 वाजता त्याने त्याचे काम संपवले. काम संपवून तो फ्लॅटमधून बाहेर पडला आणि इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरला.

लिफ्टच्या आत, आधीच दोन लहान मुले होती, ज्यांनी इरफानला नमस्कार केला, आणि म्हणाले “काका तुम्ही कोण आहेत? आम्ही तुम्हाला ओळखत नाही!” इरफानने लगेच उत्तर दिले, “तुम्ही मला थोड्या वेळाने ओळखू लागाल. मी मुस्लिम आहे आणि मी तुमचा ब्रेनवॉश करणार आहे, तुम्ही हिंदू धर्मा सोडून इस्लाम स्वीकाराल का? माझ्यासोबत चल.” हे ऐकताच मुले घाबरली आणि पटकन तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडली.

थोड्यावेळाने त्यांच्यातील एक लहान मुलगा ट्युशन ला जाण्यासाठी तळ मजल्यावर आला. तेव्हा त्याने सोसायटीच्या बाहेर इरफानला उभं असलेलं पाहिलं. इरफान जोरात म्हणाला, “मेरे बच्चे, मेरे पास आजा”.हे ऐकून तो मुलगा खूप घाबरला आणि तो त्याच्या ट्युशन कडे, म्हणजेच शेजारच्या इमारतीकडे पळाला. घरी परतल्यानंतर मुलाने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यांना धक्काच बसला. न्याय मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मुलांची तसेच सोसायटीत राहणाऱ्या इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, पालकांनी सोसायटीत राहणाऱ्या इतर सर्व नागरिकांना एकत्र केले, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आणि इरफानचा मोबाईल नंबर सुद्धा घेतला.  

या घटनेची तक्रार देण्यासाठी दोन्ही मुलांसह पालकांनी वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी ड्युटीवरील अधिकारी श्री. शिंदे यांना माहिती दिली. शिंदे यांनी इरफानशी संपर्क साधण्याचा बहाणा केला. इरफान काही पोलीस ठाण्यात आलाच नाही! इरफानचा मोबाईल नंबर आणि सीसीटीव्हीचे पुरावे शेअर करूनही, पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नसल्याचे दिसून येते.

पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निराश झालेल्या पालकांनी श्री. राजभर नावाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांची समस्या सांगितली. श्री.राजभर यांनी पालकांना योग्य ती कार्यवाही करून लवकरच तुम्हाला  संपर्क करू असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे पालकांना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व भीती वाटू लागली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये इरफानकडे एक संशयास्पद वस्तू असल्याचे दिसत आहे. मुले पळून गेल्यानंतर त्याने हि संशयास्पद वस्तू पटकन खिशात लपवली. पालकांचा असा अंदाज आहे की ही वस्तू ड्रग्ज किंवा झोपेच्या गोळ्या असू शकते, ज्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे.

पालकांच्या लेखी तक्रारीची प्रत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त, मानवाधिकार आयोग आणि मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकासह विविध प्राधिकरणांना पाठवण्यात आली असून, त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. आणि सोसायटीच्या रहिवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाई झाली पाहिजे.

पालकांना आशा आहे की मुंबई पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील आणि त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलतील. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून घरोघरी देण्यात येणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कठोर पद्धतीने पार्श्वभूमी तपासून घेणे आता गरजेचे ठरणार आहे. 

Mumbai Internal Security

बॉन्डी बीचवरील रक्तपात आणि मुंबईचे वास्तव: बांगलादेशी व रोहिंग्यांच्या अवैध घुसखोरीमुळे मुंबईकर चिंतेत

Published

on

sydney firing

Siddhant Mohite, Mumbai Uncensored News:

हैदराबादचा रहिवासी असलेला साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नवीद यांनी ऑस्ट्रेलियातील बाँडी बीचवर गोळीबार केला. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला असून, ४० जण जखमी झाले आहेत.

‘बाँडी बीचवरील गोळीबार हा हल्लेखोरांनी ‘इस्लामिक स्टेट’पासून (आयएस) प्रेरित होऊन केलेला दहशतवादी हल्ला होता,’ असे ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिस आयुक्त क्रिसी बॅरेट यांनी मंगळवारी सांगितले. ‘हल्लेखोरांच्या गाडीत ‘आयएस’ चे झेंडेदेखील सापडले,’ असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या वेळी नमूद केले.

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बाँडी बीचवर गोळीबार करणारा हल्लेखोर साजिद अक्रम हा मूळचा हैदराबादचा रहिवासी होता. तेलंगण पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. हैदराबादमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर साजिद नोव्हेंबर १९९८मध्ये रोजगाराच्या शोधात ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला. मात्र, तो हैदराबादमधील नातेवाइकांशी संपर्कात होता.

बाँडी बीचवर हनुक्काउत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश होता. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्यापही उपचार सुरू असून, दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ५० वर्षीय साजिदआणि त्याचा २७ वर्षीय मुलगा नवीद यांनी हा गोळीबार गेल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या गोळीबारात साजिद ठार झाला, तर जखमी नवीदवर उपचार सुरू आहेत.

भारत आणि मुंबईसाठी सुरक्षाविषयक परिणाम: वाढती चिंतेची बाब

जरी हा दहशतवादी हल्ला ऑस्ट्रेलियात झाला असला तरी, त्यामुळे आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षेतील त्रुटींबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत—विशेषतः मुंबई शहराबद्दल, जे भूतकाळात अनेकदा दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य ठरले आहे.

सध्या मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रस्त्यांवरील भाजीपाला आणि फळांच्या गाड्यांपासून ते शॉर्माच्या दुकानांपर्यंत, खाद्यपदार्थांच्या गाड्यांपर्यंत, मांस आणि मासे विक्रेत्यांपर्यंत, त्यांची उपस्थिती संपूर्ण शहरात अधिकाधिक स्पष्टपणे दिसून येत आहे.

यामुळे मुंबईकरांसमोर काही आवश्यक प्रश्न उभे राहतात: आपल्या ओला-उबर टॅक्सी चालवणारे हे लोक कोण आहेत? स्विगी आणि झोमॅटोसाठी काम करणारे डिलिव्हरी बॉईज कोण आहेत? अर्बन कंपनीमार्फत दुरुस्ती, साफसफाई किंवा इन्स्टॉलेशनसाठी आपल्या घरात येणारे पुरुष कोण आहेत?

ते पडताळणी केलेले भारतीय नागरिक आहेत की, बनावट आधार कार्ड आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शहरात राहणारे अवैध घुसखोर आहेत?

सुरक्षा तज्ञांनी इशारा दिला आहे की, अनियंत्रित अवैध स्थलांतरामुळे अंतर्गत सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण होतो. ही चिंता केवळ अवैध वास्तव्याबद्दल नाही, तर दहशतवादी संघटना अशा नेटवर्कचा वापर लॉजिस्टिक्स, निधी, आश्रय किंवा स्लीपर सेलसाठी करण्याची शक्यता आहे.

बॉन्डी बीचवरील दहशतवादी हल्ला ही एक गंभीर आठवण आहे की, कट्टरतावाद लोकांच्या नजरेपासून दूर, अनेक दशके शांतपणे वाढू शकतो. मुंबईत प्रचंड लोकसंख्या, आर्थिक महत्त्व आणि कमकुवत पडताळणी यंत्रणांमुळे, आता नागरिकांना अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

शहराची सुरक्षा धोक्यात येणार नाही याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पार्श्वभूमी पडताळणी, कागदपत्रांची तपासणी आणि विविध संस्थांमधील गुप्तचर माहितीची देवाणघेवाण मजबूत करणे आवश्यक आहे.

Continue Reading

Mumbai Internal Security

Pune IED Case: Two ISIS-Linked Men Arrested After Returning to India

Published

on

talha liyakat khan and abdullah faiyaz shaikh 17313363

In a major counter-terror operation, two individuals linked to a sleeper cell of the Islamic State were apprehended at Mumbai’s Chhatrapati Shivaji Maharaj International Airport. Authorities intercepted the suspects upon their arrival from Indonesia, where they had been in hiding for over two years.

Identified as Abdullah Faiyaz Shaikh (also known by the alias “Diaperwala”) and Talha Khan, the duo were wanted in connection with a 2023 case involving the fabrication and testing of improvised explosive devices (IEDs) in Pune.

The National Investigation Agency (NIA) had issued non-bailable warrants and had placed a reward of ₹3 lakh each for credible information leading to their capture. The arrests put a halt to an ongoing probe into a terror cell that was reportedly planning violent acts intended to disrupt communal harmony and wage psychological warfare in India.

During the 2022–2023 period, the suspects participated in bomb-making workshops and carried out controlled IED detonations in Pune’s outskirts. They were part of a broader module that included eight others already in judicial custody.

Following their arrest, both men were presented before a special NIA court in Mumbai and remanded into agency custody for further interrogation. They face charges under anti-terror laws including the Unlawful Activities (Prevention) Act, Explosive Substances Act, Arms Act, and relevant sections of the Indian Penal Code.

This crackdown is being hailed as a significant disruption to ISIS’s efforts to establish operational networks within India. Authorities are doubling down on surveillance and intelligence efforts to identify and dismantle any remaining sleeper cells.

Continue Reading

Mumbai Internal Security

Bangladeshi Woman Arrested at Mumbai Airport for Living Illegally in India for 33 Years

Published

on

muslim woman learn english footage 000115644 iconl

Mumbai, India – A Bangladeshi woman who had been living in India illegally for over three decades was arrested at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport after arriving from Kuwait. Authorities discovered that the woman, who had entered India around 1992, had been residing in the country without legal documentation for approximately 33 years.

The woman had allegedly married an Indian man and used the marriage to acquire forged identity documents, including an Indian passport. The passport, first issued in 2016, was renewed multiple times and used for international travel. She had reportedly spent the last six years working in Kuwait before returning to India.

During routine immigration checks, discrepancies in her documents were identified, prompting further investigation. Upon questioning, she admitted to being a Bangladeshi national and confessed to having used forged documents to obtain Indian citizenship and travel abroad.

She has been booked under various sections related to forgery, illegal entry, and misrepresentation of identity. The police are now investigating how she managed to obtain the Indian passport and whether others were involved in facilitating her long-term illegal stay in the country.

This incident has raised concerns about gaps in the verification process for official documents and the potential misuse of marital ties to obtain false identification.

Continue Reading

Trending